या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३३७ कोटी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; तुम्हाला मिळाले का? चेक करा Crop Insurance
महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी ₹३३७.४१ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार-संलग्न डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाईल. राज्यातील विविध विभागांसाठी मंजूर झालेल्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे: विभाग समाविष्ट जिल्हे … Read more